- Marathi News
- सिटी डायरी
- प्रत्येक तालुक्यात असणार विवाहपूर्व संवाद केंद्र, १५ ऑगस्टपूर्वी स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी...
प्रत्येक तालुक्यात असणार विवाहपूर्व संवाद केंद्र, १५ ऑगस्टपूर्वी स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचे आदेश
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र येत्या १५ ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी (२८ जुलै) दिले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...