- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
राज्य-राष्ट्र स्पेशल
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
चोर तो चोर अन् वर शिरजोर... मानहानी केल्याचा पोलिसांवर ठोकला दावा!
Published On
By City News Desk
बर्लिन (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चोर तो चोर अन् वर शिरजोर अशी एक म्हण आहे. ही म्हण जर्मनीच्या एका चोराच्या बाबतीत खरी ठरली असून, आचेन शहरातील एका प्रसिद्ध बँकेत चोरी करणाऱ्या चोराने पोलिसांवर अटकेनंतर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे....
महाराष्ट्र पुन्हा हादरला : बदलापुरात ४ वर्षीय चिमुकलीवर स्कूलव्हॅन चालकाकडून लैंगिक अत्याचार!
Published On
By City News Desk
ठाणे (मेट्रोपोलिस वृत्तसेवा) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या चार वर्षीय मुलीवर तिच्या स्कूल व्हॅन चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, यावेळी त्या मुलीला मारहाणदेखील करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या...
जम्मू- काश्मिरात मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद; ११ गंभीर जखमी
Published On
By City News Desk
उधमपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. हे वाहन दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० जवान शहीद झाले. या अपघातात ११ जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना विमानाने उधमपूर...
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
Published On
By City News Desk
तुळजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलात आणि जाणार पण करताना दानपेटीत चुकून आपली काही वस्तू पडली तर ती दान म्हणून सोडून द्यावी लागणार आहे. कारण तुळजाभवानी मंदिर संस्थानने तसा फतवाच जारी केला आहे....
ओवेसींचा एमआयएम निवडणूक समीकरणे कसे बदलत आहे?
Published On
By City News Desk
मुंबई (कल्याणी पाटील : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) हा पक्ष बराच काळ जुन्या हैदराबाद शहरापुरता मर्यादित होता. हा पक्ष आता त्याच्या पारंपरिक पायाच्या पलीकडे विस्तारत आहे आणि अनेक राज्यांमध्ये अल्पसंख्याक-केंद्रित राजकीय...
धर्माने भारत चालेल तोपर्यंत राहील "विश्वगुरू’!; आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी असे का म्हटले..?
Published On
By City News Desk
भारताला पूर्वजांकडून समृद्ध आध्यात्मिक वारसा मिळाला आहे आणि संत आणि ऋषींचे मार्गदर्शन मिळत आहे. जोपर्यंत असा धर्म भारताचे मार्गदर्शन करत राहील, तोपर्यंत भारत "विश्वगुरू’ राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केले.
आरएसएस प्रमुख म्हणाले, की...
छत्रपती संभाजीनगरसह १२ जिल्हा परिषदांची ५ फेब्रुवारीला निवडणूक, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
Published On
By City News Desk
मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात अखेर बहुप्रतिक्षीत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक ५ फेब्रुवारीला...
टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या मारेकऱ्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हार्टॲटॅकने मृत्यू, हर्सूल कारागृहात भोगत होता जन्मठेप
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या खंडणीच्या मागणीवरून अंडरवर्ल्डने घडवून आणली होती. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड, कुख्यात शूटर अब्दुल...
छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांचा दिल्लीत गौरव; सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल, कोण आहेत रमेश अण्णा मुळे जाणून घेऊ...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. दिल्लीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकोत्तर जन्मजयंतीनिमित्त ३ जानेवारीला आयोजित विशेष कार्यक्रमात श्री. मुळे यांचा सन्मान करण्यात आला....
नवीन समिकरणे, कोण कोणासोबत? २९ महापालिका निवडणुकांचं काय आहे चित्र??
Published On
By City News Desk
मुंबई (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत, जी खूप मनोरंजक आहेत. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस काही ठिकाणी एकत्र लढत आहेत, तर काही ठिकाणी ते एकमेकांना आव्हान...
मुंबई महापालिका निवडणूक किसमें कितना दम! भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, शिवसेना... सर्वांसमोर मोठे आव्हान!! समजून घ्या पूर्ण समीकरण
Published On
By City News Desk
मुंबई (ऋतुजा पाटील : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होत आहेत. १९९७ पासून BMC मध्ये सत्ता असलेल्या ठाकरे गटासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. छगन भुजबळ, नारायण राणे आणि संजय निरुपम यांसारख्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही पक्षाला धक्का बसला नव्हता,...
तर त्यांचे हात कापून टाकीन...इम्तियाज जलील यांनी कुणाला दिला इशारा, काय आहे वाद...
Published On
By City News Desk
जालना (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जो कोणी वाईट हेतूने मुस्लिम महिलांना स्पर्श करण्याचे धाडस करेल त्याचे हात मी कापून टाकेन, असा स्पष्ट इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा बुरखा काढून टाकल्याबद्दल...

