- Marathi News
- Uncategorized
- परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संकटात; पदव्युत्तर प्रवेशासाठी नोंदणी मुदत ३० जूनपर्...
परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संकटात; पदव्युत्तर प्रवेशासाठी नोंदणी मुदत ३० जूनपर्यंत अन् पदवीचे निकाल जाहीर होईना!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी.ए., बी. कॉम. आणि बी.एस्सी.च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी ८ दिवसांत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे. पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी.ए., बी. कॉम. आणि बी.एस्सी.च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी ८ दिवसांत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे. पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 19:19:25
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...