- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- मविआत बिघाडी!; काँग्रेस म्हणतेय, राज तर नकोच पण आता उद्धव ठाकरेही नकोत!, स्वतंत्र लढण्याचा मनसुबा!
मविआत बिघाडी!; काँग्रेस म्हणतेय, राज तर नकोच पण आता उद्धव ठाकरेही नकोत!, स्वतंत्र लढण्याचा मनसुबा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने दोघांच्याही पक्षांमध्ये उत्साह संचारला असला तरी या दोघांच्या युतीचे साईड इफेक्ट्स महाविकास आघाडीत उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले असून, या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने केवळ मनसेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या निवडणुकीत शिवसेना- मनसे सोबत जाऊ नये अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटापासून घटस्फोट घेण्याचे मनसुबे बोलून दाखवले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 18:36:27
पाचोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या युवतीला सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर प्रेमात पाडले, नंतर ४ महिने दोघे एकत्र...

