- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- धुलिवंदन साजरे करून अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू
धुलिवंदन साजरे करून अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि […]
मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमधून वाहते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

