- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- धुलिवंदन साजरे करून अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू
धुलिवंदन साजरे करून अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि […]
मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमधून वाहते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
By City News Desk
जानेवारीअखेरपर्यंत पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ; विद्यापीठाचा निर्णय
By City News Desk
निवृत्तीवेतनधारकांनो, हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करा!
By City News Desk
Latest News
09 Nov 2025 20:24:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्टोबरपासून...
