- Marathi News
- उद्योग-व्यवसाय
- जाधववाडीत बाजार समितीच्या आंबा-मिलेट महोत्सवाचे उद्घाटन; राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले…
जाधववाडीत बाजार समितीच्या आंबा-मिलेट महोत्सवाचे उद्घाटन; राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले…
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या. त्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे. आंबा महोत्सवासारखे आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करून द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज, २३ मे रोजी येथे केले. एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली, की त्याला […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या. त्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे. आंबा महोत्सवासारखे आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करून द्याव्या, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज, २३ मे रोजी येथे केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 12:44:29
मुली सुंदर दिसण्यासाठी काय काय नाही करत... याचमुळे पार्लरमध्ये पाऊल ठेवताच मुलींना ७-८ हजार रुपयांचे बिल येते. अशा परिस्थितीत, लोकांच्या...