- Marathi News
- जिल्हा न्यूज
- मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मातच : महंत रामगिरी महाराज; वैजापूरमध्ये १४ गावे मिळून घेताहेत...
मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मातच : महंत रामगिरी महाराज; वैजापूरमध्ये १४ गावे मिळून घेताहेत अखंड हरिनाम सप्ताह
On
.jpg)
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : जो भक्त भगवंताची भक्ती करतो, त्याला तो प्राप्त होतो. सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनुष्यात बदल व्हायचा असेल तर त्याची मनोवृत्ती बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहातच आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
लक्ष्मी नारायण राजयोगामुळे वृषभ, कर्क राशीसह ५ राशींचे लोक श्रीमंत होणार
By City News Desk
ट्रकमधून ५० गॅस सिलिंडरची चोरी, नारेगावमधील कबीर चौकातील घटना
By City News Desk
Latest News
05 Aug 2025 15:04:01
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...