- News
- पॉलिटिक्स
- परवानगी दिली नाही तरी जरांगे पाटलांची शांतता रॅली निघणारच; सकल मराठा समाजाचा इशारा
परवानगी दिली नाही तरी जरांगे पाटलांची शांतता रॅली निघणारच; सकल मराठा समाजाचा इशारा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी नेते मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ६ जुलैपासून महाएल्गार शांतता रॅली काढणार आहेत. १३ जुलैला ही रॅली छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचणार आहे. मनोज जरांगे पाटील दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रॅलीला शहरात परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते रामभाऊ […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी नेते मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ६ जुलैपासून महाएल्गार शांतता रॅली काढणार आहेत. १३ जुलैला ही रॅली छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचणार आहे. मनोज जरांगे पाटील दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रॅलीला शहरात परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांनी केल्यानंतर सकल मराठा समाजाने परवानगी न मिळाल्यास आणखी मोठी रॅली काढू, असा इशारा दिला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 06:57:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...

