- News
- सिटी डायरी
- आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचा, त्वरीत निपटारा करावा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचा, त्वरीत निपटारा करावा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्दसतीने करुन जलदगतीने तक्रारी चे निराकरण करावे, सर्वसामान्ये नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही. तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्येा वापर करुन तक्रारीचा निपटारा त्विरीत करावा, असे निर्देश दिलीप स्वारमी यांनी दिले. आपले सरकार पोर्टल राज्या मध्येे प्रभावी पध्दातीने राबविणेकरीता जिल्हाेधिकारी कार्यालयात मा. जिल्हारधिकारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्दसतीने करुन जलदगतीने तक्रारी चे निराकरण करावे, सर्वसामान्ये नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही. तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्येा वापर करुन तक्रारीचा निपटारा त्विरीत करावा, असे निर्देश दिलीप स्वारमी यांनी दिले.
ई गव्ह र्नन्सत तज्ञ देवांग दवे यांनी या अॅपचा उपयोग नागरीक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद सेतू निर्माण करणारे ‘आपले सरकार 2.0’ शासनाचा महत्वेपूर्ण प्रकल्पग आहे. जिल्ह्या तील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दचतीने तक्रार दाखल करता यावी व प्रशासनाने ऑनलाईन पध्द तीने तक्रारीचे निवारण करावे यासाठी ‘आपले सरकार 2.0’ ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यानत आलेले आहे. हे पोर्टल तक्रारीचे निराकरण करण्या ची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक वापरकर्ता, अनुकुल प्लॅयटफॉर्म प्रदान करुन तक्रारी मांडण्याेसाठी आणि वेळेवर निराकरण करण्याुसाठी सक्षम करते. नागरीकांनी ऑनलाईन तक्रार केल्यायस कमी वेळेत तक्रार निवारण करता येईल.या अॅपमध्येड तक्रार 500 ऐवजी 1 हजार शब्दाकत मांडण्या ची सुविधा दिली आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हेलपाटे टाळता येतील. तक्रारी 21 दिवसात निकाली काढण्यांचे शासन निर्णयही निर्गमित केला. यामुळे शासनात आणि सामान्ये जनतेत कामकाजाबाबत पारदर्शकता राहील, असे देवांग दवे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी या प्रशिक्षणास उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना ‘आपले सरकार 2.0’ या अॅप जास्तीपत जास्ति लोकांपर्यत पोहचणे व तक्रारी मार्गी लावणे याकडे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगितले
निवासी उपजिल्हााधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रास्ता विकात ‘आपले सरकार 2.0’ या अॅपविषयी माहिती दिली.

