- Marathi News
- सिटी क्राईम
- आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्वेस्टेशन परिसरातील थरार
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्वेस्टेशन परिसरातील थरार
On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आदल्या दिवशीच्या भांडणावरून तरुणावर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना रेल्वेस्टेशन परिसरातील राजीवनगरात सोमवारी (१५ सप्टेंबर) सकाळी साडेआठला घडली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर येथील कोलगेट चौकात सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री ९च्या सुमारास अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघात कोणत्या वाहनाने केला, याचा तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर
By City News Desk
वडगाव कोल्हाटीत तरुणीची, रांजणगाव शेणपुंजीत तरुणाची आत्महत्या
By City News Desk
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरले अन् पुढे घडला हा थरार...
By City News Desk
Latest News
16 Sep 2025 19:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्तीने अश्लील कृत्य करत दोन तास दुचाकीवरून...