- News
- पॉलिटिक्स
- यंत्रणेच्या चुकांवर आयुक्तांचे पांघरुण, जी. श्रीकांत म्हणाले, ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा!...
यंत्रणेच्या चुकांवर आयुक्तांचे पांघरुण, जी. श्रीकांत म्हणाले, ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा! २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक विभागातील यंत्रणेच्या चुकांवर आयुक्त जी. श्रीकांत यांनी चक्क पांघरुण घातल्याचे मंगळवारी (२ डिसेंबर) दिसून आले. ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा. चुकीने २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली देताना त्यांनी ते दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. मतदार याद्या शुद्ध राहतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले. हा घोळ घालणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकप्रकारे त्यांनी पाठिशी घातल्याचेच दिसून येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
06 Dec 2025 07:44:03
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (शेंद्रा) ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या नवीन सहापदरी ग्रीनफिल्ड रस्त्यांसाठी सरकारने...
२६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना

