- News
- जिल्हा न्यूज
- छ. संभाजीनगरात अतिवृष्टीचा आणखी एक बळी : कोबीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफा...
छ. संभाजीनगरात अतिवृष्टीचा आणखी एक बळी : कोबीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : अतिवृष्टीचा आणखी एक बळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेला आहे. त्यांच्या शेतातील पिकात पाणी साचले आहे. कोबीचे पीक काढणीला आले असताना हे संकट ओढावल्याने शेतकरी हादरून गेला. त्यांच्या मुलाचे एमबीबीएसचे शिक्षण सुरू आहे. त्याची फीस कशी भरावी, अशी चिंता त्यांना लागली आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी आणि शासन-प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना मंगळवारी (३० सप्टेंबर) पहाटे बकापूर- पळशी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे समोर आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

