- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीचा आणखी एक बळी : कन्नडच्या देवगाव रंगारीत शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कर्जबाजारीप...
अतिवृष्टीचा आणखी एक बळी : कन्नडच्या देवगाव रंगारीत शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याचे दिसत नव्हते कोणते मार्ग...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान, अद्याप न मिळालेली नुकसान भरपाई, त्यामुळे वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे नैराश्य येऊन ५९ वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे रविवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाला समोर आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 21:56:53
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...

