- Marathi News
- सिटी डायरी
- पाऊस आला की वीज लगेच गायब, पारगावकरनगरातील नागरिक त्रस्त, महावितरणविरुद्ध संताप
पाऊस आला की वीज लगेच गायब, पारगावकरनगरातील नागरिक त्रस्त, महावितरणविरुद्ध संताप
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारगावकरनगरमध्ये पाऊस सुरू झाला, की वीज लगेच जात असल्याने महावितरणच्या कारभाराविरुद्ध नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचा फोलपणाही यामुळे समोर येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
By City News Desk
बैलगाडी उलटून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
06 Aug 2025 21:46:26
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका ३४ वर्षे नागरी सेवेत राहिले. या काळात त्यांच्या एकूण ५७...