- News
- पॉलिटिक्स
- शहराच्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे करतात, जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका...
शहराच्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे करतात, जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. शहराचा पाणीप्रश्न, विकास हे मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी मंडळी जातीयवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू पाहत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम जातीय दंगली घडवू पाहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मंत्री नीतेश राणे यांनी एमआयएमचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Mar 2026 10:44:18
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...

