- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल, ठाकरे गट संतप्त, मनपा आयुक्तांनी फेब्रुवार...
छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल, ठाकरे गट संतप्त, मनपा आयुक्तांनी फेब्रुवारीचा मुहूर्त देत केली बोळवण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराचा पाणीपुरवठा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत झालेला असतो. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात मात्र कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी यंत्रणेत बिघाड होतो, तर कधी एखाद्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जातो. शहरवासियांना महिन्यात १० दिवसही नीट पाणीपुरवठा होत नाही, जो होतो तोही अपुरा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराचा पाणीपुरवठा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत झालेला असतो. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात मात्र कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी यंत्रणेत बिघाड होतो, तर कधी एखाद्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जातो. शहरवासियांना महिन्यात १० दिवसही नीट पाणीपुरवठा होत नाही, जो होतो तोही अपुरा असतो. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी (३ डिसेंबर) महापालिका आयुक्तांना भेटून संताप व्यक्त केला. त्यावर नेहमीप्रमाणे आयुक्तांनी आश्वासनावर त्यांची बोळवण केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

