- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीचा सहावा बळी : कन्नडमध्ये शेतकऱ्याने शेतातच विष पिले!
अतिवृष्टीचा सहावा बळी : कन्नडमध्ये शेतकऱ्याने शेतातच विष पिले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा सहावा बळी गेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील मका पिकाची वाढ खुंटली. त्यामुळे चिंतित झालेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील औराळा शिवारात रविवारी (५ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

