- News
- जिल्हा न्यूज
- सत्तारांचा ‘जोर’ ओसरताच रावसाहेब दानवेंकडून सिल्लोडकडे लक्ष!
सत्तारांचा ‘जोर’ ओसरताच रावसाहेब दानवेंकडून सिल्लोडकडे लक्ष!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील भांडण सर्वश्रुत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे भांडण पार टोकाला गेले होते. लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या पराभवात आपला हात असल्याची कबुली खुद्द सत्तारांनी दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सत्तारांच्या तोंडाला फेस आणण्याचे काम रावसाहेब दानवेंनी केले. सत्तारांचा निसटता विजय झाला. सध्या सत्तार मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांचा जोर काहीसा ओसरल्याचे मतदारसंघात दिसून येत आहे. प्रसारमाध्यमांतही त्यांची चर्चा फार होत नाही. याचा फायदा उचलून रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 17:43:27
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...

