- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीचे आणखी २ बळी!; सोयगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी कवटाळले मरण
अतिवृष्टीचे आणखी २ बळी!; सोयगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी कवटाळले मरण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव/कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे वाढलेला कर्जबाजारीपणा आणि रब्बीच्या पेरणीचीही निर्माण झालेली चिंता यामुळे नैराश्यात जाऊन आतापर्यंत २० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात आणखी २ शेतकऱ्यांची भर पडली असून, सोयगाव व कन्नड तालुक्यात बुधवारी (१२ नोव्हेंबर) या घटना घडल्या. अविनाश ऊर्फ पंकज दादाभाऊ भदाणे (वय ४०, रा.शिंदोळ (ता. सोयगाव) आणि अनिल मांगू पाटील (वय ३६, रा. नागद, ता. कन्नड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 10:54:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लैंगिक अत्याचाराची तक्रार घेऊन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आलेल्या पीडित तरुणीच्या पतीच्या कानशिलात सहायक फौजदाराने...

