- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; पंचनामे होत नसल्याने संताप, सोयगाव तालुक्यातील संत...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; पंचनामे होत नसल्याने संताप, सोयगाव तालुक्यातील संतापजनक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून अल्पभूधारक शेतकऱ्याने बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री अकराला विष पिले. उपचारादरम्यान आज, १२ सप्टेंबरला पहाटे पाचला त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे घडली. घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भारत शेषराव लव्हटे (वय ३७, रा. गलवाडा) असे आत्महत्या केलेल्या […]
सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून अल्पभूधारक शेतकऱ्याने बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री अकराला विष पिले. उपचारादरम्यान आज, १२ सप्टेंबरला पहाटे पाचला त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे घडली. घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 19:51:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...

