- News
- सिटी क्राईम
- आकाशच्या आत्महत्येने ऊर्जानगर हळहळले..!, तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा
आकाशच्या आत्महत्येने ऊर्जानगर हळहळले..!, तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील ऊर्जानगर येथील राजगृह हाउसिंग सोसायटीत २९ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२२ जुलै) सकाळी ८.४५ वाजता घडली. आकाश भगीरथ कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आकाशचे आई-वडील सेवानिवृत्त शिक्षक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील ऊर्जानगर येथील राजगृह हाउसिंग सोसायटीत २९ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२२ जुलै) सकाळी ८.४५ वाजता घडली. आकाश भगीरथ कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील विष्णू लक्ष्मण टेके (वय ३०) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२१ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. विष्णू गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

