- News
- एक्सक्लुझिव्ह
- अरेरेऽऽ आईच्या निधनाची बातमी कळताच मुलाने १५ मिनिटांत सोडले प्राण!; सिल्लोडची हृदयद्रावक घटना
अरेरेऽऽ आईच्या निधनाची बातमी कळताच मुलाने १५ मिनिटांत सोडले प्राण!; सिल्लोडची हृदयद्रावक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : आईच्या निधनाची बातमी कळताच विरह असह्य झालेल्या मुलानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला. सुभद्राबाई भीमराव भाग्यवंत (वय ९५) व कचरू भीमराव भाग्यवंत (वय ५५) अशी मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ते शहरातील गणेश कॉलनी भागात राहत होते. गुरुवारी (४ जुलै) दुपारी […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : आईच्या निधनाची बातमी कळताच विरह असह्य झालेल्या मुलानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 12:15:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...

