- News
- जिल्हा न्यूज
- जायकवाडी धरण ८१ टक्के भरले!; पिण्यासह उद्योग, शेतीचीही वर्षभराची चिंता मिटली!!
जायकवाडी धरण ८१ टक्के भरले!; पिण्यासह उद्योग, शेतीचीही वर्षभराची चिंता मिटली!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ३१ ऑगस्टला सकाळी ६ वाजता ८१. २५ टक्के इतके भरल्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाने जाहीर केली. त्यामुळे वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सप्टेंबरमध्येही […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ३१ ऑगस्टला सकाळी ६ वाजता ८१. २५ टक्के इतके भरल्याची आकडेवारी पाटबंधारे विभागाने जाहीर केली. त्यामुळे वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सप्टेंबरमध्येही हवामान विभागाने चांगला पाऊस सांगितलेला असल्याने पुढेही धरणात पाण्याची आवक कायम राहणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

