…म्‍हणून मनोज जरांगे यांच्या निर्णयावर शरद पवार खुश!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपविरोधातील मतांत फूट पडून भाजपचा फायदा झाला असता. त्‍यामुळे विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला, त्‍याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्‍हटले आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मैत्रीपूर्ण लढतीची आमची भूमिका नाही. सांगूनदेखील ज्‍यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले […]

मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपविरोधातील मतांत फूट पडून भाजपचा फायदा झाला असता. त्‍यामुळे विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला, त्‍याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्‍हटले आहे.

उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मैत्रीपूर्ण लढतीची आमची भूमिका नाही. सांगूनदेखील ज्‍यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत त्‍यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार माघार घेणार असून, अलिबाग, पेन आणि पनवेलची जागा शेतकरी कामगार पक्ष लढणार असल्याची घोषणाही ठाकरेंनी केली. मनोज जरांगेंचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची टीकाही केली जात आहे. त्याबद्दल शरद पवारांना पत्रकारांशी विचारले असता ते म्‍हणाले, की आमचा संबंध नाही. पण त्‍यांनी निवडणूक लढती असती तर भाजपला फायदा झाला असता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software