- Marathi News
- जिल्हा न्यूज
- परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, हताश शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कन्नड तालुक्यातील धक्का...
परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, हताश शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील कोळंबी मंजरा येथील अंकुशराव हिम्मतराव जाधव (वय ५१) या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी आठला घडली. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने जाधव हे संकटात सापडले होते. कोळंबी मंजरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील कोळंबी मंजरा येथील अंकुशराव हिम्मतराव जाधव (वय ५१) या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी आठला घडली. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने जाधव हे संकटात सापडले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
By City News Desk
पैठण येथून युवक बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटजवळ जुगार अड्ड्यावर छापा, ६ जुगारी पकडले
By City News Desk
Latest News
12 Nov 2025 20:31:11
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
