- News
- जिल्हा न्यूज
- परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, हताश शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कन्नड तालुक्यातील धक्का...
परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, हताश शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील कोळंबी मंजरा येथील अंकुशराव हिम्मतराव जाधव (वय ५१) या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी आठला घडली. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने जाधव हे संकटात सापडले होते. कोळंबी मंजरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील कोळंबी मंजरा येथील अंकुशराव हिम्मतराव जाधव (वय ५१) या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी आठला घडली. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने जाधव हे संकटात सापडले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
By City News Desk
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
By City News Desk
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 16:31:12
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कोणाला नकोय? पण फक्त इच्छा ठेवून सर्वकाही साध्य करता येत नाही. तुम्हाला तुमच्या काही सवयी आणि स्किनकेअर...

