- News
- जिल्हा न्यूज
- जायकवाडी धरण ९२ टक्के भरले, कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता!
जायकवाडी धरण ९२ टक्के भरले, कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ५ सप्टेंबरला सकाळी ६ च्या सुमारास जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९२.१० टक्क्यांवर गेली असून, कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुका व गावपातळीवरील यंत्रणांनी मुख्यालयी राहून आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. पूरपरिस्थितीमुळे स्थलांतर करण्याची गरज भासल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी. सुविधा […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण आज, ५ सप्टेंबरला सकाळी ६ च्या सुमारास जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९२.१० टक्क्यांवर गेली असून, कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
By City News Desk
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
कामगाराचे कपडे काढून ठेकेदाराकडून अमानुष मारहाण!, वाळूज पंढरपुरातील घटना
By City News Desk
बंदमुळे जाधववाडी बाजार समितीतील ६ कोटींची उलाढाल ठप्प!
By City News Desk
पडेगावच्या कल्पनाचे प्रकरण फसवणूक करण्यापर्यंतच मर्यादित?
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 09:21:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...

