- News
- सिटी क्राईम
- हॉटेल-दुकानदारांनी कायदा-सुव्यवस्था बसवली धाब्यावर; रात्री ११ नंतरही व्यवसाय सुरू ठेवण्याचा हेका, व...
हॉटेल-दुकानदारांनी कायदा-सुव्यवस्था बसवली धाब्यावर; रात्री ११ नंतरही व्यवसाय सुरू ठेवण्याचा हेका, वरून पोलिसांवर दमदाटीचा आरोप!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्यात सण-उत्सवाचे वातावरण असल्याने पोलीस प्रशासनावर कर्तव्य बजावताना प्रचंड ताण येत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक रात्री ११ नंतरही दुकाने, हॉटेल बिनदिक्कत सुरू ठेवत आहेत. त्यांना दुकाने, हॉटेल बंद करायला सांगायला गेलेल्या पोलिसांवर दमदाटीचा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्यात सण-उत्सवाचे वातावरण असल्याने पोलीस प्रशासनावर कर्तव्य बजावताना प्रचंड ताण येत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक रात्री ११ नंतरही दुकाने, हॉटेल बिनदिक्कत सुरू ठेवत आहेत. त्यांना दुकाने, हॉटेल बंद करायला सांगायला गेलेल्या पोलिसांवर दमदाटीचा आरोप करत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांनी केवळ दिवाळी सणाशी निगडीत व्यापाऱ्यांनाच दुकाने १२ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र त्याचा ‘लाभ’ अन्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिकही उचलत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
By City News Desk
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 18:47:06
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...

